अभिनंदन व गौरव संदेश *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *(ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* संस्थापक अध्यक्ष **श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** होलार समाजाचे प्रेरणास्थान **समाजभूषण कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी** यांच्या पवित्र आशीर्वादाने संस्थेचे मार्गदर्शक व सल्लागार श्री. बबनराव करडे मा. नायब तहसीलदार, सातारा तथा संस्थेचे सल्लागार *अॅड. जी. एन. ऐवळे** कायदे तज्ञ, पुणे तथा संस्थेचे कायदे सल्लागार कार्यकारिणी *उपाध्यक्ष :** सौ. शोभा ऐवळ मॅडम *सचिव :** श्री. अर्जुन खांडेकर **सहसचिव :** सौ. सारिका हातीकर मॅडम **कोषाध्यक्ष :** श्री. जगन्नाथ पारसे संचालक मंडळ सदस्य श्री. आत्माराम जावीर सौ. रूपाली जावीर श्री. अनिल गुलदगड श्री. संभाजी तोरणे गौरवपूर्ण शब्द या सर्व **संचालक मंडळाच्या एकत्रित सहकार्याने व समर्पित कार्यामुळे** होलार समाज सामाजिक संस्था आज **महाराष्ट्र राज्यात ही संस्था आज महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि समाज हितासाठी कार्यरत अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. कौशल्य विकास, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मदत, शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साह्य अशा विविध माध्यमातून संस्था होलार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या या **ISO मानांकित संस्थेचे** आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांचे **मनःपूर्वक अभिनंदन, हार्दिक स्वागत व मनापासून धन्यवाद**
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-