नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्य आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थीदशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आपले वर्चस्व पणाला लावतात नीट, जेईई, एमपीएसससी, यूपीएससी यास अन्य काही परीक्षा साठी दिवस रात्र कठोर मेहनत करतात. पण यश मिळणाऱ्यांचा टक्का आत्याल्प असतो. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून 24 लाख परीक्षार्थीपैकी फक्त108 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून बारा लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 16 हजार जागा उपलब्ध होतात तर यूपीएससी च्या दहा लाख उमेदवारातून फक्त एक हजाराच्या आसपास उमेदवाराची निवड होते.99 टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे कटू सत्य आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशासोबतच ताण, चिंता आणि मानसिक थकवा येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 65०/० विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत,52०/० विद्यार्थी चिंतेत आहेत.45०/० विद्यार्थी निराश्यग्रस्त आहेत. तर 20०/० विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. वर्ष 2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मध्ये तब्बल 64०/० वाढ झाली असून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होत आहे.

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्य आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थीदशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आपले वर्चस्व पणाला लावतात नीट, जेईई, एमपीएसससी, यूपीएससी यास अन्य काही परीक्षा साठी दिवस रात्र कठोर मेहनत करतात. पण यश मिळणाऱ्यांचा टक्का आत्याल्प असतो. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून 24 लाख परीक्षार्थीपैकी फक्त108 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून बारा लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 16 हजार जागा उपलब्ध होतात तर यूपीएससी च्या दहा लाख उमेदवारातून फक्त एक हजाराच्या आसपास उमेदवाराची निवड होते.99 टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे कटू सत्य आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशासोबतच ताण, चिंता आणि मानसिक थकवा येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 65०/० विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत,52०/० विद्यार्थी चिंतेत आहेत.45०/० विद्यार्थी निराश्यग्रस्त आहेत. तर 20०/० विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. वर्ष 2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मध्ये तब्बल 64०/० वाढ झाली असून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होत आहे.

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts